अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे. Read more »
सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या या राजकारण्यांचा आखाडा नव्हे, तर देवळांतील चैतन्य वाढवणार्या असायला हव्यात. मंदिर सरकारीकरणासारख्या निर्णयांच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला हवा. Read more »
उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ४० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत सर्व नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गरजांपैकी शुद्ध अन्न अजूनही मिळत नाही. रासायनिक पदार्थांद्वारे फळे, भाज्या पिकवणे, कृत्रिम दूधाची निर्मिती करणे अशा प्रकारे अन्नपदार्थांमध्ये भेसळ होते. Read more »
हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून हिंदुत्वासाठी कार्य केले पाहिजे. Read more »
वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. स्वाभिमानी हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक असलेल्या या खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. Read more »
धर्मांधांकडून हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात येतात; मात्र पोलिसांचा ससेमिरा हिंदूंच्या मागे चालू होतो. अशा वेळी निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी एकजुटीने आणि ठामपणे उभे राहिले पाहिजे. Read more »
माहितीच्या अधिकाराचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वापर करत परिषदेकडून मशिदींवरील अवैध भोंगे उतरवणे, कथित सामाजिक संस्थांचे आर्थिक घोटाळे उघड करणे आदी कार्य गेल्या ५ वर्षांत हिंदु विधीज्ञ परिषदेने केले . Read more »
अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात १६ जून या दिवशी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाचे सत्र झाले. या सत्रात उपस्थित अधिवक्त्यांनी संघटनात्मकरित्या एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ वज्रमूठ करण्याचा निर्धार केला. Read more »
हिंदु विधीज्ञ परिषद धर्माच्या बाजूने उभी राहिल्याने धर्मांधांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा आणि धर्मविरोधी कारवायांना चाप बसावा, यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. असे प्रतिपादन अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी केले. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.