Menu Close

जळगाव येथे हिंदु विधिज्ञ परिषद आयोजित हिंदु अधिवक्ता शिबिर !

सद्य:स्थितीत देशभरातील अधिवक्त्यांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष

सांगली येथील सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरात ‘आदर्श उत्सव’ साजरा करण्याचा निर्धार

सांगली येथे ११ ऑगस्ट या दिवशी हरिदास भवन येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, श्री गणेशमूर्ती सिद्ध…

कळंबोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक उत्सव समन्वयक शिबीर

शिबिराला पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि कळंबोली या परिसरातील विविध सार्वजनिक उत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक पंधरा दिवसांनी भेटून पुढील दिशा ठरवायची आणि हिंदु…

कल्याण : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’चे आयोजन

विविध अनुमत्यांसाठी एक खिडकी योजना चालू करण्यास सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून हिंदु रक्षणाचे कार्य करा : विक्रम भावे

भारतातील बहुतांश कायदे हे हिंदुविरोधी आहेत; परंतु माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी उपयोग केला, तर हिंदूंच्या विरोधातील कारस्थाने दूर करणे सोपे जाईल

श्री सिद्धीविनायक मंदिरात अतिरिक्त कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा नवा घोटाळा उघड !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण येथे अधिवक्त्यांची बैठक !

वकिली व्यवसाय करतांना दक्ष राहून सत्याची म्हणजेच धर्माची बाजू घेऊन काम करायला हवे ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

न्यायालयातून न्याय मिळतो कि निर्णय ? – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

सध्या न्याय नाही, तर न्यायालयातून निर्णय मिळतो, असेच अनुभवायला येते, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी वक्तव्य करण्याच्या विरोधात कायदा हवा – अॅड. पंडित शेष नारायण पांडे, उत्तरप्रदेश

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज देशविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता पंडित शेष नारायण पांडे…

धर्मरक्षण हे मूलभूत कर्तव्य आणि अधिकार – अधिवक्ता हरि शंकर जैन

भारत हे धर्मनिरपेक्ष नाही, तर धर्मराष्ट्र आहे आणि याच्या विरोधात जे कुणी येतील, त्यांना आम्ही शिक्षा करू, असे आता अभिमानाने म्हटले पाहिजे, असे क्षात्रवृत्तीपूर्ण आवाहन…