राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या वेळी अनेक धर्मप्रेमी आणि साधक उपस्थित होते. अनेकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनमूल्ये आचरणात आणायला हवीत : प्रशांत जुवेकर

छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनमूल्ये आचरणात आणायला हवीत. ती आचरणात आणण्यासाठी शिवचरित्र घराघरात पोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. Read more »

नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

नागपूर येथील हुडकेश्‍वर नाका येथील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. ‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड या वेळी म्हणाले, ‘‘प्रत्येक क्षेत्रातील दुष्ट प्रवृत्तींना रोखले पाहिजे. शिवरायांचे मावळे बनून हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा सगळ्यांनी केली पाहिजे.’’ Read more »

अमरावती येथे हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदु आंदोलन

जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते ! – मुकुल कापसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल Read more »

युद्ध जिंकायचे कि क्रिकेट ?

१७ फेब्रुवारी या दिवशी गिंदोडिया मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या सभेला एकवटलेल्या ११ सहस्र हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष केला. धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हिंदु धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. Read more »

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

जेम्स डगलस या ब्रिटीश यात्रेकरूने भारतभ्रमण केल्यानंतर ब्रिटनमध्ये परत गेल्यावर सांगितले, ‘मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतियांवर राज्य करू शकले; कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले !’ Read more »

चिपळूण आणि रत्नागिरी येथे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्त्यांची बैठक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद Read more »

भावी हिंदु राष्ट्रात कधीही कोणावरही अन्याय होणार नाही !

सध्याची ब्रिटीशकालीन न्यायव्यवस्थाच त्रुटीयुक्त आहे. ती पालटून प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदूंची न्यायव्यवस्थाच अमलात आणणे, हे देशाच्या सर्वंकष हितासाठी आवश्यक आहे. यासाठी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही’ हे ओळखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकवटून प्रयत्न करूया ! Read more »

‘उपोषण’ नव्हे, तर ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’, हेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या समस्यांवरील उत्तर आहे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या सर्व समस्यांवरील एकमेव उत्तर म्हणजे, सर्व राष्ट्रबांधवांनी संघटित होऊन आदर्श अशा धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करणे’ होय Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​