या देशात सर्वात अल्पसंख्य ब्राह्मण असून ते हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा करत आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे, असे तारे स्वतःला म्हणवणारे…
राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती, जनतेची धर्माप्रती असलेली उदासीनता, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि जनता यांनी करावयाची कृती यांविषयी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.)…
देशात बहुसंख्य हिंदू असतांनाही कथित लोकराज्याकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. त्यामुळे रामराज्यासमान हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि त्यांचे संघटन करणे…
सध्याच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना. समाजजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान…
भारतात लोकशाहीच्या प्रत्येक व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा रामराज्यासारखे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे…
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्र स्थापन होणे, ही काळाची आवश्यकता आहे. वर्ष २०२३ मध्ये ईश्वराच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे;…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना कृतीशील व्हाव्यात, तसेच त्यांच्यात परस्पर समन्वय निर्माण व्हावा यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी संपर्क केला.
देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – संजय सिंह, हिंदु जनजागृती समिती
देशामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्म परिवर्तन, आतंकवाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत, तसेच शत्रू राष्ट्राकडून सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत.
भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे.