Menu Close

सामान्य जनतेला मिळणारी अन्यायकारक वागणूक थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – आधुनिक वैद्य उदय धुरी

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्‍या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागतात.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक ! – संत शिओकांत, सिद्धाश्रम मठ, पुणे

गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले.

कोणत्याही परिस्थितीत देशात ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – लोकेंद्रसिंह कालवी, करणी सेना प्रमुख

देशात राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांत ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती; मात्र १८ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने ‘हा चित्रपट देशात सर्वत्र प्रदर्शित होऊ…

निपाणी येथील विराट हिंदू महासंमेलनात फॅक्ट आणि सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला ८०० धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे १३ जानेवारीला म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर श्रीराम सेनेच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे  आयोजन करण्यात आले होते.

स्वामी विवेकानंद जयंतीदिनी हिंदु जनजागृती समिती आणि जय श्रीराम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर प्रवचन सोहळा

सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘शौर्यजागरण आणि धर्माचरण यांची आवश्यकता’, तर श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन-सुविदा, विकास दर, तसेच आर्थिक परिस्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहेत.

‘पद्मावत’ प्रदर्शित झाला, तर प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालू ! – अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन

भारत हा हिंदूंचा आहे. या ठिकाणी हिंदूंचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. राणी पद्मावतीचा अपमान हा समस्त हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांचा अपमान…

माझे ‘एन्काउंटर’ करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा खळबळजनक आरोप

माझे ‘एन्काउंटर’ (ठार मारणे) करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू…

काश्मीर प्रश्‍न राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच सुटत नाही ! – सुशील पंडित

सध्या काश्मीरमध्ये आतंकवादावर आधारभूत असलेली अर्थव्यवस्था कार्यान्वित आहे. या अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवून ते वृद्धींगत करणे, असे कुचक्र कार्यान्वित आहे. हे कुचक्र राजकीय इच्छाशक्तीनेच मोडून काढावे…

परिपूर्ण नियोजनाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजेच माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद ! – प्रा. रवींद्र पाटील

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जिज्ञासा पाटील यांनी केले.