हिंदु जनजागृती समितीने आमोणा, साखळी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करत होते. या सभेला ३२५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्या ९,७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही मारले गेले, म्हणून सैन्यावर…
मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ…
सभेच्या प्रचाराच्या वेळी एका बैठकीत समितीचे कार्यकर्ते हस्तपत्रक वितरित करत असतांना तेथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा कार्यकर्ता म्हणाला, ‘‘या भागात आमची संघटना काम करत आहे, तर…
छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांंचे रक्षण केले, तर आज मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. भक्तांकडून आलेल्या निधीवर शासन डोळा ठेवत आहे. त्याकाळी हेरखाते सक्षम होते, तर…
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…
आंदोलनात कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अपमान तसेच देशभक्त चंदन गुप्ता यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्र स्थापन होणे, ही काळाची आवश्यकता आहे. वर्ष २०२३ मध्ये ईश्वराच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे;…
सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, तसेच मदरशांतून केल्या जाणार्या देशविरोधी कारवायांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी…
कर्नाटक सरकार करोडो रुपये चर्च आणि मशिदी बांधण्यासाठी तसेच चर्च आणि मशिदीच्या नूतनीकरणासाठी सन २०१३-१४ पर्यंत देत आहे. हे अनधिकृत आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.