‘भारताच्या विद्यमान व्यवस्थेतील अनागोंदीपणा दिवसेंदिवस ठळकपणे दिसू लागला आहे. सर्वत्र दंगली, भ्रष्टाचार, दरोडे, अनैतिकता, परस्परांविषयी असहिष्णुता यांत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे.
सोलापूर, जालना, शिरगाव (सिंधुदुर्ग), बेळगाव येथे फेब्रुवारी मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ एकवटलेले. सभेच्या माध्यमातून…
ब्रिटिशांनी हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांपासून दूर करणारी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती चालू केली आणि त्यांनी भारतावर राज्य केले. त्यांनी देश सोडतांना सांगितले की, हिंदूंना त्यांचा धर्म…
समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचे दायित्व पार पाडतांना आपल्या अशिलाची बाजू स्थिर आणि अभ्यासपूर्वक मांडता येण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक आहे. कुलदेवतेची उपासना आणि नामजप यांनी…
येथील प्रस्तावित पशूवधगृहास आम्ही प्रारंभीपासून विरोध केला होता आणि करतच राहू. काही प्रशासकीय अधिकार्यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पशूवधगृहास अनुमती मिळवून दिली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी सुंदरनगर येथील शिवमंदिरात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. येथील धर्मप्रेमी श्री. विष्णु अग्रवाल यांनी…
राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने लढण्यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अनेक अन्याय्य, भ्रष्टाचारी, अनैतिक घटनांच्या संदर्भात न्यायालयीन लढा देणे आवश्यक आहे.
सध्या भारतातील मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. त्यासाठी ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य बनले. याद्वारे इस्लामी…
पुरासवक्कम येथील मुरदीस हॉटेलमध्ये २६ जानेवारी २०२० या दिवशी शिवसेनेकडून स्थानिक शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या वेळी उपस्थित शिवसैनिकांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान…
काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी विधु विनोद चोप्रा यांनी ३० वर्षांपूर्वीच्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन…