बांगलादेशातील ही असहिष्णुता भारतातील पुरो(अधो)गाम्यांना दिसत नाही का ? याविषयी बरखा दत्त, सागरिका घोष यांसारख्या महिला पत्रकार का बोलत नाहीत ?
‘हिंदूंना बलपूर्वक आणि आमीष दाखवून बाटवणार्यांना हिंदू बनवू’, असे कोणीही कधी म्हणत नाही; मात्र मुसलमानांची दाढी कुणी काढली, तर ‘त्याला मुसलमान बनवू’, अशी धमकी लगेच…
प्रयाग येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार…
पाकमधील हिंदु समाजाचा छळ करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे खोट्या प्रकरणात गोवले जाते ! भारतात प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे होतात, हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते;…
भाजप शासनाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात की, ‘यापुढे आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही’ आणि त्याच पक्षाचे आमदार मात्र ‘मुंबादेवी मंदिराचे सरकारीकरण होणारच’,…
राजस्थानच्या अलवरमध्ये २० जुलै या दिवशी रकबर खान या गोतस्कराची जमावाकडून झालेल्या कथित हत्येमुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. मात्र त्याच दिवशी बारमेर येथे खेताराम…
साम्यवाद्यांच्या केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे हे द्योतक आहे ! जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यावर गळा काढणारे पुरोगामी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?
धर्मशिक्षणाच्या अभावी वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मत्याग करणारे नतद्रष्ट हिंदू ! कधी ‘विवाह होत नाही’ म्हणून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना धर्मांतर करतांना पाहिले आहे का ?
गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले…
नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी घातली नाही, यावरून त्यांच्यावर टीका करणारे आता का बोलत नाहीत ? सर्वधर्मसमभाव नेहमी हिंदूंनीच दाखवायचा असतो…