Menu Close

धारावी (मुंबई) येथील गोविंदा युवकाचा दहीहंडी उत्सवात थर रचतांना मृत्यू !

मुंबईत ८६ गोविंदा घायाळ झाले काहींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. यामध्ये बालगोविंदांचाही समावेश आहे. बोरीवली येथे सेलिब्रेटींच्या अश्‍लाघ्य आणि थिल्लर नृत्यांमुळे उत्सवाला विकृत स्वरूप आले.

गुजरातमधील कॉन्व्हेंट शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या कापून टाकल्या !

ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या कॉन्व्हेंट शाळांमधून नेहमीच हिंदूंच्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा घटना रोखण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने आणि २० राज्यांतील सरकारांनी कठोर…

कालमाहात्म्यानुसार प्रसिद्धी माध्यमांकडून दिली जाणार असणारी सनातन संस्थेच्या कार्याला वाढती प्रसिद्धी !

ऑगस्ट २०१८ पासून परिस्थिती पालटण्यास आरंभ झाला आहे. आता सनातन संस्थेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा आहे, तसेच संस्थेचे वक्ते मानसिक स्तरावरही बोलू शकतात. त्यामुळे आता वक्त्यांचे…

बांगलादेशी हिंदूंची दुर्दशा

काही राजकीय पक्ष, देशातील अनेक संस्था बांगलादेशी हिंदू शरणार्थींना कायमचा आश्रय देण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशातून आलेल्या धर्मांध घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही…

(म्हणे) ‘हा सनातनवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न !’ – शरद पवार यांचा जावईशोध

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळीही शरद पवार यांनी ‘यात मुसलमान असू शकत नाही’, असे सांगून अन्वेषणाची दिशा पालटून ती हिंदुत्वनिष्ठांच्या दिशेने वळवली आणि ‘हिंदु आतंकवाद’ नावाचे चित्र…

पुण्यात तरुणीला आमीष दाखवून बलात्कार करणार्‍या मौलवीला अटक

कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा अपलाभ घेऊन १९ वर्षीय तरुणीला शिकवण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणारा मौलवी युनीस हासीम शेख (वय ५० वर्षे) याला दत्तवाडी पोलिसांनी अटक…

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे उच्च न्यायालयात हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने मार्गदर्शन

हिंदूंमध्ये धर्मबंधुत्व निर्माण झाले, तरच हिंदु संघटित होतील. साधना केल्यानेच धर्मबंधुत्व निर्माण होते. यासाठी अधिवक्ता हे समाजात जागृती करून हिंदु समाजाला योग्य दिशा देऊ शकतात.

आंध्रप्रदेशमध्ये सरकारच्या सहयोगाने सर्पदंशावर उपाय म्हणून ‘सर्प शांती यज्ञ’

आंध्रप्रदेशमधील नास्तिकतावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटनांनी ‘एकवेळ सर्पदंशाने लोकांचा मृत्यू झाला, तरी चालेल; मात्र सर्पयज्ञासारखे विधी करू नयेत’, असे म्हटले तर नवल नाही !

इस्लामी देशातील मुसलमानांपेक्षा भारतातील मुसलमान अधिक सुरक्षित : आयशा फाहदा

भारतामधील मुसलमान जगातील इतर कोणत्याही इस्लामी देशांमध्ये रहाणार्‍या मुसलमानांंपेक्षा अधिक सुरक्षित आहेत; कारण जगातील सर्वच इस्लामी देशांमध्ये शरीया कायद्याचे पालन केले जाते. हा कायदा एकपक्षीय…

(म्हणे) ‘सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि विवेक नाफडे ‘अंडरग्राऊंड’ !’

या वृत्तावरूनच ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनी सनातन संस्थेविषयी कशा प्रकारे खोट्या बातम्या प्रसारित करते, हे लक्षात येते ! अशांमुळे प्रसारमाध्यमांची विश्‍वासार्हता अल्प होऊन त्यांचे समाजात…