डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसने ‘जवाब दो’ या त्यांच्या केविलवाण्या उपक्रमाला यंदाही २० ऑगस्टला एकदिवसीय चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
निर्दोष वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! : आंदोलकांची पोलीस आणि प्रशासन यांना चेतावणी
श्री. वैभव यांच्या अटकेमुळे समस्त वसईवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्री. वैभव राऊत हे गोरक्षणाचे कार्य वैध मार्गाने करत असून त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी…
हिंदूंनी अशा अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! तसेच तक्रारही नोंदवली पाहिजे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी असा अवमान कोणी कधी करतो का ?
नागपूर : शहरातील हॉटेल अल झमझमच्या बाजूला असलेल्या दर्ग्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा होत असतो. मात्र रस्त्यापर्यंत आलेल्या या दर्ग्यावर कारवाई करायचे सोडून मेट्रोच्या पुलाखालच्या खांबाचा…
भारतातही कार्यरत असणार्या विदेशी आणि देशातील संस्थांकडून असे प्रकार घडत आहेत का, याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे !
आतंकवादविरोधी पथकाने गावातील एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून राऊत यांच्या घरी सापडलेल्या वस्तू का दाखवल्या नाहीत ? – ग्रामस्थांचा प्रश्न
स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…
देशात भाजप सत्तेवर असलेल्या बहुतांश राज्यांत गोहत्याबंदी कायदा असून देशातील समाजही गोहत्येवरून संतप्त होत आहे ! असे असतांना बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघातील बहुसंख्य हिंदू असलेल्या…
तोंडी तलाकचा आणि प्रभु श्रीरामचंद्रांंच्या जीवनातील या घटनेचा येथे काहीही संबंध नसतांना हुसेन दलवाई यांनी जाणीवपूर्वक तो जोडण्याचा प्रयत्न केला आहे ! यातून त्यांची धर्मांधता…