Menu Close

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात…

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ प्रांतस्तरीय ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती बैठकीचे आयोजन

हिंदूंनो, १०० वर्षांपूर्वी झालेल्या खिलाफत चळवळीचा खरा इतिहास जाणून घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशातील मंदिरांमध्ये झालेल्या तोडफोडींच्या घटनांकडे गांभीर्याने पहात आहोत ! – भारत सरकार

भारत सरकारने याविषयी बांगलादेशच्या सरकारवर दबाव निर्माण करून प्रत्येक मंदिराच्या आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यास सांगायला हवे ! जगातील हिंदूंमध्ये विश्‍वास निर्माण झाला पाहिजे की,…

पाकच्या सिंधमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांची जाळपोळ

पाकमध्ये प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होतात; मात्र त्याविषयी संपूर्ण जग निष्क्रीय असल्याचे लक्षात येते. यावरून हिंदूंंना कुणीच वाली नाही, हेच खरे !

मेवाती हिंदूंना वाली कोण ?

काही दिवसांपूर्वी हरियाणात निकिता तोमर या हिंदु तरुणीची तौसिफने गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफने २ वर्षांपूर्वीही निकिताचे अपहरण केले होते आणि तिच्यावर धर्मांतरासाठी बळजोरी करत…

सामाजिक माध्यमांवरील हिंदु विद्यार्थ्याचे खाते हॅक करून त्याद्वारे इस्लामविरोधी पोस्ट करून त्यांना अडकवण्याचे षड्यंत्र !

हिंदूंना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांना इस्लामविरोधी ठरवून त्यांना मृत्यूदंडासाठी प्रयत्न करणारे हा नवीन प्रकारचा ‘सायबर जिहाद’च होय ! भारत सरकारने यात लक्ष घालावे !

नूह (हरियाणा) जिल्ह्यातील हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे हिंदू असुरक्षित असणे, अपेक्षित नाही ! तेथील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ भाजप सरकारने पावले उचलावी, अशी हिंदूंची अपेक्षा…

फेसबूकवर कथितरित्या इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा अवमान करणारी हिंदु तरुणी अचानक बेपत्ता

हिंदु तरुणीला धर्मांधांनीच पळवून नेले असणार यात हिंदूंना शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये हिंदूंनी काहीही केले नाही, तरी ते ‘हिंदु’ असल्याने त्यांच्यावर आक्रमणे…

पीडितांची जात पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणारे पुरोगामी कलाकार !

‘वर्ष १९७२-७३ मध्ये पुण्यामध्ये एक मोठे हत्याकांड झाले. यात आक्रमणकर्त्यांनी जोशी आणि अभ्यंकर यांच्या कुटुंबातील ८ जण आणि २ नोकर मिळून १० व्यक्तींची हत्या केली.

उमरकोट (पाकिस्तान) येथे सरकारने हिंदूंची घरे बुलडोजर चालवून पाडली

पाकमध्ये हिंदू असणे हा सर्वांत मोठा गुन्हा झाला आहे. या गुन्ह्यासाठी धर्मांधांकडून थेट शिक्षा होत असते. त्यातलाच हा एक भाग आहे, असेच म्हणावेसे वाटते !