Menu Close

रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घ्याव्या लागतील : पू. भिडेगुरुजी

रायगडावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन सिद्ध करण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या संरक्षणासाठी धारकरी सध्यातरी हातात काठ्याच घेऊन जातील; मात्र वेळ पडली, तर…

लक्ष्मणपुरी येथील प्राचीन मनकामेश्‍वर मंदिरामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन

देहलीच्या जामा मशिदीमध्ये कधी दिवाळी, दसरा, रामनवमी आदी हिंदूंचे सण साजरे झाले आहेत का ? हिंदूंची ही गांधीगिरी त्यांच्या विनाशाला पुढे कारणीभूत झाल्यास आश्‍चर्य वाटू…

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे केरळमधील जन्महिंदूंची झालेली दयनीय स्थिती !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे निद्रिस्त असलेले हिंदू ! इतर पंथियांच्या प्रभावामुळे हिंदूंना स्वधर्माचा विसर पडणे !

प्रयागमधील चंद्रशेखर आझाद उद्यानावरील धर्मांधांचे अतिक्रमण थांबवावे : धर्माभिमानी अधिवक्त्यांची मागणी

उद्यानाच्या मुख्य दारातून जाताच आतमध्ये एका जीर्ण वास्तूला मजारीचे स्वरूप देण्यात आले, तसेच आजूबाजूची झाडे तोडून त्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

वाराणसी येथे ‘विश्‍वनाथ महामार्गा’साठी २० मंदिरे पाडण्याला शंकराचार्य आणि साधूसंत यांचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील साधूसंत भाजपवर अप्रसन्न आहेत. ते येथील प्रस्तावित ‘विश्‍वनाथ महामार्गा’चा विरोध करत आहेत. या मार्गासाठी येथील लहान २० मंदिरे…

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची यशस्वी सांगता

हिंदु राष्ट्र हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यासाठीची वैचारिक भूमिका आणि करावयाची कृती यांसंदर्भात दिशा देणारे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व…

अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच जगेन आणि मरेन, असा निर्धार करा ! – टी. राजासिंह

‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटन करण्याची आवश्यकता’ या विषयावर बोलताना त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तुमचे राज्य, क्षेत्र येथे हिंदु धर्मजागृती…

साधनेविना विकास म्हणजे विनाश ! – स्वामी संवित सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान

आपले हृदय हे मूलतः प्रेम आणि सद्भावना यांचा सागर आहे; पण ईश्‍वरविषयक संकल्पना, आध्यात्मिक दृष्टी नसल्याने बहुतांश जण ते अनुभवू शकत नाहीत. ईश्‍वरविषयक आपल्या संकल्पना…

‘दक्षिण भारताच्या समस्यांची सद्यःस्थिती’ या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

तमिळनाडूमधील सद्यःस्थिती हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. सध्या तेथे ख्रिस्त्यांचा प्रभाव वाढत असून त्यांचा प्रभाव चर्चसह विविध गावे, राजकीय पक्ष आणि नेते अशा…

कुराणाविषयी सत्य माहिती लोकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक ! – नीरज अत्री

कुराणामध्ये ८ वे प्रकरण १२ वी आयत आणि ४७ वे प्रकरण ४ थी आयत यात काफिरांचे गळे चिरा, असा स्पष्ट उल्लेख आहे. याचप्रकारे कुराणचे ४…