समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयीही ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले गेले. हा संतांवर झालेला अत्याचार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होऊन संघटितपणे खांद्याला…
अॅड. रणजीत नायर अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात बोलताना म्हणाले कि, गोवंशहत्या करून यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास भारतियांना भाग पाडून त्या यंत्रांसाठी लागणारे इंधन अरब राष्ट्रांतून…
आज प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते नि:स्वार्थी आहेत का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केला.
सध्या न्याय नाही, तर न्यायालयातून निर्णय मिळतो, असेच अनुभवायला येते, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज देशविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता पंडित शेष नारायण पांडे…
भारत हे धर्मनिरपेक्ष नाही, तर धर्मराष्ट्र आहे आणि याच्या विरोधात जे कुणी येतील, त्यांना आम्ही शिक्षा करू, असे आता अभिमानाने म्हटले पाहिजे, असे क्षात्रवृत्तीपूर्ण आवाहन…
लव्ह जिहादच्या घटनेतील आरोपींना शिक्षा ठोठावण्यास यशस्वी ! – अधिवक्ता जगदिश हाके, नांदेड, महाराष्ट्र
जिल्ह्यात लव्ह जिहाद करून एका धर्मांधाने हिंदु युवतीशी विवाह केला. ज्याच्याशी विवाह केला, त्याने त्या युवतीवर अत्याचार केले. शेवटी त्या युवतीने घरी परत जाण्याचा निर्णय…
हिंदु राष्ट्राविषयी श्रद्धा बाळगणार्या समविचारी हिंदूंचे संघटन करण्यासाठी विविध घटकांना संघटित करणारी व्यासपिठे निर्माण करायची आहेत. या दिशेनेच या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या साक्षीने…
हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर विविध ठिकाणी धर्मावर होत असलेले आघात रोखले. या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि राज्य चित्रपट परीनिरिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. सदस्यपदाच्या…