‘वफ्क बोर्डा’ ला देण्यात आलेल्या विशेषाधिकारामुळे देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी केले.
५ऑगस्ट २०२० हा समस्त हिंदू आणि रामभक्त यांच्यासाठी सुवर्णक्षण लाभलेला दिवस ठरला ! सर्वांच्या मनामनात हिंदुत्व चेतवले गेले. पंतप्रधानानांनी केलेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा…
चीनने ‘डीएफ्-२६’ आणि ‘डीएफ्-१६’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्रे देहलीपर्यंत मारा करू शकतात. ‘डीएफ्-२६’ हे क्षेपणास्त्र ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.
अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का…
काँग्रेसने लोकशाहीचा खुन करून राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घातले आहेत. ते भाजप सरकारने संसदेत प्रस्ताव संमत करून काढून टाकून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ हा…
धर्मांतर ही एक समस्या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ही समस्या मोठ्या प्रमाणात हिंदूंना भेडसात आहे. या समस्येवर मान्यवर वक्त्यांनी प्रकाश टाकला. वक्त्यांनी ‘धर्मांतर बंदी कायद्या’ची…
‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ पारित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’
ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी तामिळनाडू राज्यात ५८ सहस्र मंदिरे होती. आज सरकारच्या दप्तरी केवळ ४८ सहस्र मंदिरांची नोंद आहे. उर्वरित मंदिरांचे काय झाले ? तमिळनाडूतील सर्व…
राममंदिराच्या भूमीपूजनाचे औचित्य साधून राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावात रहाणार्या ५० मुसलमान कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. या कुटुंबियांनी म्हटले की, ‘आमचे पूर्वज हिंदू होते.…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी लागू केल्यापासून राज्यातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे बंद आहेत. भाविकांना तेथे येण्यास अनुमती नाही. यामुळे मंदिरांवर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, अशा…