Menu Close

पाकमधील आतंकवादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’शी २५ राज्यांतील ३०० लोक संपर्कात

कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करणारे गौस महंमद आणि रियाज अत्तारी हे पाकमधील आतंकवादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’च्या १८ आतंकवाद्यांच्या सतत संपर्क होते.

अजमेर दर्ग्याकडे लोकांनी पाठ फिरवल्याने व्यापार्‍यांना फटका

एरव्ही येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या प्रसिद्ध ‘अजमेर-शरीफ’दर्ग्याला (दर्गा म्हणजे मुसलमान संतांचे थडगे) सहस्रोंच्या संख्येने लोक भेट देतात; मात्र ही संख्या न्यून झाल्याने व्यापार्‍यांना फटका…

आसाम : नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक

आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.

आबे शिंजो हे एका धार्मिक संघटनेशी जोडल्यामुळे त्यांची हत्या

जपानचे माजी पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. मारेकरी तेत्सुया यामागामी याने सांगितले, ‘मी आबे यांना ठार मारण्याचा कट रचला; कारण मी…

जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून उर्दू शाळांमध्ये अवैधरित्या रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते सुटी

जिल्ह्यातील १०० हून शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुटी देण्यात येत असल्याचे वृत्त दैनिक ‘जागरण’ने प्रसिद्ध केले आहे. शिक्षण विभागाने म्हटले की, या सर्व शाळा उर्दू…

लोहरदगा (झारखंड) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस

लोहरदगा येथील रामपूर गावामधील शिवमंदिरात अज्ञातांकडून गोमांस फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे येथे हिंदु आणि मुसलमान एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले अन्…

राजस्थानमध्ये मंसूर अलीने दलित युवतीवर ६ वर्षे केला बलात्कार !

राजस्थानमधील टोंक जिल्ह्याच्या मेहंदवास क्षेत्रातील एका युवतीवर मंसूर अली नावाच्या मुसलमानाने ६ वर्षे बलात्कार केला. त्याने पीडितेचा अश्‍लील व्हिडिओही बनवून तिला ‘ब्लॅकमेल’ करून तिच्यावर सातत्याने…

नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले, हे मौलवी यांनी सांगावे – अतीकुर रहमान

नूपुर शर्मा यांनी चुकीचे विधान केले, तर एखाद्या ज्येष्ठ मौलवीने समोर येऊन ‘शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले ?’ हे सांगितले पाहिजे, असे स्पष्ट मत…

‘तिस्टा सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’ या विषयावर ‘विशेष संवाद’ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाज यांना बदनाम करण्यासाठी ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे’ भासवून तिस्टा सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा वापर केला.

‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही.