भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘सरकारला रामसेतूच्या संदर्भातील अतिरिक्त पुरावे द्यावे’, असे निर्देश दिले.
कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी हिंदूंच्या स्थितीत फरक पडलेला नाही. काश्मीरला आतंकवादापासून मुक्त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ पूर्ण करावे लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ…
अनादी काळापासून सनातन हिंदु धर्माच्या सिद्धांतानुसार भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. त्या वेळी भारत वैभवाच्या शिखरावर होता; परंतु स्वातंत्र्यानंतर ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्थेमुळे बहुसंख्य हिंदू असुरक्षित झाले…
हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे ‘श्री’ किंवा ‘श्रीमती’ लावू शकत नाहीत, असा फतवा बांगलादेश सरकारने नुकताच काढला. तथापि मुसलमान विद्यार्थी मात्र त्यांच्या नावापुढे ‘महंमद’ लावू शकतात,…
येथील माघ मेळ्यामध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यासाठी इस्लामी पुस्तके वाटणार्या ३ जणांना अटक करण्यात आली. यात महमूद हसन गाजी या मदरसा शिक्षकाचा समावेश आहे. अन्य…
येथील हिंदु महाविद्यालयात काही विद्यार्थिनी गणवेशाऐवजी बुरखा घालून आल्याने त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना प्रवेशद्वाराबाहेरच बुरखा काढून नंतर आत जाऊ देण्यात आले. या वेळी…
लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला.
जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले…
हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंना संघटित करण्याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश…
‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्थापक श्री श्री भगवानजी यांचा ८२ वा जन्मोत्सव ‘व्यापी सायन्स सिटी मेन ऑडिटोरियम’मध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समिती ने…