Menu Close

उल्हासनगर येथे १ मासात ६ हिंदु युवतींचे मुसलमानांसमवेत पलायन !

देशभरात ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव जगापुढे येत असतांना लव्ह जिहादने महाराष्ट्रालाही विळखा घातल्याचे समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून मागील…

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संपूर्ण देशभर जनजागृती मोहीम राबवू – गुप्तेश्वर पांडे, माजी पोलीस महासंचालक, बिहार

बिहार राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि सुप्रसिद्ध कथाकार श्री. गुप्तेश्वर पांडे यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

‘लव्ह जिहाद’ हे तर हिंदु अन् ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

‘द केरल स्टोरी’ हे एक कटूसत्य असून ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु-ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण आहे, असे परखड मत कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री. प्रशांत…

तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

तमिळनाडू मल्‍टिप्‍लेक्‍स असोसिएशनने ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्‍यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला धोका ठरू शकतो’, असे…

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्‍ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्‍याची धमकी

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्‍ह्यात एका हिंदु कुटुंबाच्‍या घराच्‍या परिसरातील भिंतीवर हिंदूंना भारत सोडण्‍याची धमकी देण्‍यात आली आहे. बांदा जिल्‍ह्यातील कोतवालीनगर येथील मर्दाननाका परिसर हा मुसलमानबहुल असून…

महानुभाव पंथाचे मी आणि सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत – सुदर्शन महाराज कपाटे, महानुभाव पंथ

महानुभाव पंथाचे केवळ मीच नाही, तर सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत, असा मी या अधिवेशन प्रसंगी शब्द देतो, असे मार्गदर्शन महानुभाव…

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या लढ्यांमधील काही महत्त्वपूर्ण यश !

निधर्मी भारतात मंदिरांसाठी सरकार काही साहाय्य करत तर नाहीच, त्याखेरीज महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा खर्चही मंदिरांकडून वसूल केला जात होता.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले.  तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना…

काश्मीरमध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

येथे ५ मेच्या सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले. त्यात २ सैनिकांचा जागेवरच…

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘द केरल स्टोरी’ केवळ एका राज्यात झालेल्या आतंकवाद्यांच्या नीतीवर आधारित आहे; मात्र हा चित्रपट एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा आहे, जी…