Menu Close

‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही ’- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

भाजप सातत्याने सांगत आहे की, काँग्रेस आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे; मात्र आमचे नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आतंकवादी आक्रमणाला बळी पडले आहेत, असे…

अकोला दंगलीच्या प्रकरणी अरबाज खान याला अटक !

दंगल प्रकरणात प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असणार्‍या अरबाज खान याला पोलिसांनी अटक केली. ज्या पोस्टमुळे येथे दंगल झाली, ती पोस्ट अरबाज खान याने इंस्टाग्रामवर प्रसारित…

जळगाव येथे दंगलखोर धर्मांधांना समजवणार्‍या पोलिसांवर दगडफेक !

येथे धर्मांधांकडून अंडी फेकण्याच्या मस्करीतून झालेल्या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. या वेळी पोलीस धर्मांधांना समजावण्यासाठी गेले असता धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात २ पोलीस कर्मचारी…

महाराष्ट्रातील ३२४ गोशाळांना देण्यात येणार ६५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य !

वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली; परंतु कोरोनामुळे चालू करण्यात न आलेली ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ ही योजना वर्ष २०२३-२४ करता राज्यशासनाने नव्याने घोषित केली…

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर : ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’ने मान्य केली !

येथील श्री शनैश्चर या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील 3-4 वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.

‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर 580 बसस्थानकांची वर्षभर स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणच्या फलकावर अशुद्ध लिखाण !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महद्कार्य केले; पण त्यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील पदपथावरील दिशादर्शकांवर लावलेल्या फलकांवरील लिखाण अशुद्ध आहे. त्यामुळे सावरकरप्रेमी संतप्त…

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि तेथे सापडलेले शिवलिंग किती जुने आहे ?, याची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ वासनांध धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

आसाम राज्यातील कोकराझार जिल्ह्यातील डोटमा परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

चिखली (जिल्‍हा बुलढाणा) येथे विवाहाच्‍या वरातीत श्रीरामाचे गाणे लावल्‍यावरून धर्मांधांकडून दंगल !

येथील एका घरातील विवाहाच्‍या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे गाणे लावले होते. ही वरात सैलानीनगर या भागातून जात असतांना धर्मांधांकडून हे गाणे थांबवण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍याच…