Menu Close

राजस्थानच्या शालेय अभ्यासक्रमात ‘गायीचे पत्र’ !

“गायीची उपयुक्ततेबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे‘ अशा प्रतिक्रिया राजस्थानचे मंत्री ओताराम देवसाई यांनी व्यक्त केली आहे.

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे काही संघटनांचे नव्हे, तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ! – श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी

मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत.

शिरूर (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर आक्रमण

राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्या चारचाकी वाहनाला ८ मेच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील रांजणगावजवळ एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून काही…

उज्जैन सिंहस्थपर्वात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावरील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी !

भगवान श्री महाकालेश्‍वराची मोक्षदायिनी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिंहस्थपर्वातील दुसर्‍या अमृत (शाही) स्नानाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे किरकोळ भांडणावरून धर्मांधांकडून दंगल !

येथील शिवाजी रस्त्यावरील सय्यदबाबा चौकात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या दुचाकीची एका धर्मांधाच्या मालवाहतूक रिक्शाला धडक झाली. त्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली.

दिशा दूरचित्रवाहिनीकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाचे चित्रीकरण अन् पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत !

उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे दिशा या दूरचित्रवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले.

स्वामी नारायण संप्रदायाच्या वतीने पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्कार !

पहिल्यांदाच उज्जैन सिंहस्थ पर्वासाठी आलेले स्वामी नारायण संप्रदायाचे नववे वंशज प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ.…

उज्जैन येथे वादळी वार्‍यासह पावसाचे पुन:श्‍च थैमान !

येथे ६ मे नंतर झालेल्या पावसानंतर ९ मेच्या दुपारी ३ च्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाला प्रारंभ झाला. यामुळे ठिकठिकाणी कक्षांच्या सीमा म्हणून लावण्यात आलेले पत्रे…

‘शिवाजी-संभाजी’ हे मंत्रच हिंदुस्थानला तारू शकतील ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

देव, देश, धर्म, संस्कृती यांना मानणारी तरुण पिढी घडवायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गानेच जावे लागेल.

कर्नाटकमधील सत्ताधार्‍यांनी भटकळमधील दंगलीचा अहवाल धुडकावल्यानेच देशातील आतंकवाद वाढला ! – श्री. प्रमोद मुतालिक

कर्नाटक येथे अब्दुल नाझीर मदनीसारख्या आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन जीव धोक्यात घालून देशहिताचे कार्य करणार्‍या शेट्टी यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, यापेक्षा दुर्दैव…