Menu Close

विविध मागण्यांसाठी निपाणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा या मागण्यांसाठी…

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करू नये ! – केंद्र सरकारचा सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित राज्यांना आदेश

सर्वांनी ध्वजसंहिता २००२ चे कठोरपणे पालन करावे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केल्याने ध्वजसंहितेचा अवमान होत आहे. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतस्ततः फेकण्यात येतात. प्लास्टिक असल्याने त्याचे विघटन लवकर…

ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला !

ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली…

बोधन (तेलंगण) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन

मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या…

आळंदी (जिल्हा पुणे) येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवास प्रारंभ

वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाला २२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आहे. सोहळ्याला पहिल्या दिवशी १५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते. यात अखंड हरिनाम सप्ताह…

नेपाळ : धर्माधिष्ठित राजकारणामुळे समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक अन् आध्यात्मिक उन्नती होते ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते.

विकृत व्टीट करणार्‍या रामगोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सक्तीचे करा !

विकृत व्टीट करणार्‍या रामगोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करा, शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सक्तीचे करा, रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेल्या अश्‍लील विज्ञापनफलकांवर कारवाई करा, रणरागिणीची राज्य महिला आयोगाकडे…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा. ‘पी.एच्.डी.’ आणि एम्.फिल् करणार्‍या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र…

धर्मात विकृती नाही, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजात विकृती आहे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

धर्म हा कर्म प्रधान आणि आचरण प्रधान आहे. केवळ बोलण्यात धर्म आणि कर्मात अधर्म असे चालत नाही. धर्म प्रत्येकाचे कर्तव्य सांगतो. जर समाज धर्मनिरपेक्ष झाला,…