सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे…
गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी प्रवचने आयोजित केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी २ मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन…
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले असते, तर आज देशाचे चित्र वेगळेच दिसले असते. हिंदूंनी कीडा-मुंगीप्रमाणे न जगता सिंहाप्रमाणे जीवन जगायला हवे, त्यासाठीच शिवचरित्र वाचावे.
दूध आणि अन्य अन्नपदार्थ यांमध्ये होणारी भेसळ ही सर्वश्रृत आहे. ही समस्या मुळापासून सुटावी, याकरता शालेय अभ्यासक्रमामध्ये दूध अन् अन्य अन्नपदार्थ यांमधील ‘भेसळ कशी ओळखावी’…
मथुरा आणि श्री काशी विश्वदनाथ मंदिर यांच्या भोवती झालेले आक्रमण हटवून ती मंदिरे मुक्त होतील. गोहत्या बंद होईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, लँड जिहाद या समस्याही…
श्री विठ्ठल मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर येथील अर्पण पैसे अन् दागिने यांत मोठ्या प्रमाणात अपहार केला जात आहे. या अपहाराच्या विरोधात…
भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने…
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने मार्च २०१७ पर्यंत ७१ साधक संतपदी विराजमान झाले असून १ सहस्र १४ हून अधिक साधक संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. ही कलियुगातील एकमेवाद्वितीय…
हरियाणामधील १४ वर्षाच्या बलात्कार पीडितेने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून पोलिसांवर आरोप केला आहे की, त्यांनी चौकशीच्या नावाखाली तिला कपडे काढण्यासाठी दबाव…