वन्दे मातरम् – क्रांतीकारकांचा मूलमंत्र

थोर वंग देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वन्दे मातरम् या गीताचे रचयिते आहेत. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. Read more »

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !

मातृभूमीसाठी व्याकुळ झालेले स्वा. सावरकर हे ब्रायटन (इंग्लंड) येथील समुद्रकिनार्या वर एकाकी बसले असतांना तेथील सूर्यास्त पाहून त्यांना हिंदुस्थानच्या सिंधुतटावरील सूर्यास्ताची आठवण झाली आणि त्यांना ’सागरा प्राण तळमळला’ हे पद स्फुरले. Read more »

मेवाड येथील शिसोदीया राजवंशातील
शूर राजपूत राजे : बाप्पा रावळ आणि राणासंग

मेवाडच्या भूमीवर घडलेला इतिहास आणि चित्तोड, उदेपूर, हळदी घाट ही धर्मक्षेत्रे त्यांच्या तेजस्वी परंपरेने चिरकाल अमर रहातील इतकी त्यांची महती आहे. Read more »

भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध राजे :
हरिहर आणि बुक्कराय !

दक्षिण भारतात धुमाकूळ घालणाऱ्या मुघल आक्रमकांना निस्तेज करून स्वतंत्र विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय हे भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध राजे होत. Read more »

मंगल पांडे : १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिला क्रांतीवीर

मंगल पांडे ३४ व्या पलटणीतील तरुण ब्राह्मण शिपाई होते. ते क्रांतीपक्षाचे सदस्य होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीवर त्या वेळी इंग्रज अधिकार्‍यांनी गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेल्या नव्या काडतुसांचा प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. Read more »

तात्या टोपे : १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे सेनापती !

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट. त्यांचे घराणे मूळचे येवल्याचे. राजसभेत अतीमौल्यवान नवरत्नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव `टोपे’ झाले. Read more »

स्वामी विवेकानंद : तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. Read more »

स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव

भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. Read more »

महाराणा प्रताप

भारताच्या इतिहासात शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच महाराणा प्रताप यांचेही नाव अजरामर झाले आहे. राणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि Read more »