Menu Close

विठ्ठल भक्तीमुळे कोल्हापूर शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षात सकारात्मक पालट

यावरून परमेश्‍वराच्या भक्तीचे सामर्थ्य लक्षात येते. संकटकाळात अनेक श्रद्धाळू भाविक परमेश्‍वराच्या दर्शनाची वाट पहात आहे. शासनाने आता मंदिरे उघडण्यास अनुमती दिली पाहिजे ! ‘देवाच्या कृपेने…

विशाखापट्टणम्मध्ये १२३ धर्मांतरित ख्रिस्त्यांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

श्री साई दत्ता स्वामींच्या नेतृत्वाखाली १२३ धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशन’च्या (जी.एच्.एच्.एफ्.च्या) पुढाकाराने १२ जुलै या दिवशी एका कार्यक्रमात…

केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम !

केरळची राजधानी थिरूवनंतपूरम् येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे प्रशासन आणि संपत्ती यांविषयी केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय पालटत सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम…

हिंदूंच्या मंदिरातील भांडी आणि दिवे यांचा लिलाव करण्याचा केरळ सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते !

जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली अनुमती, हा हिंदूंचा विजय !

हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…

गणेश मंडळे तथा हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर सुडबुद्धीने केलेली हद्दपारीच्या हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने दिलेे 10 हजार रुपये !

गणेश मंडळे तथा हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर प्रशासनाने सुडबुद्धीने केलेली हद्दपारीची कारवाई केली होती. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यावर अखेर हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने हिंदुत्वनिष्ठांना दिलेे 10 हजार रुपये…

सिद्धगिरी मठाकडून चक्रीवादळातील नागरिकांना साहाय्य

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने क्षतीग्रस्त कोकणाच्या साहाय्यासाठी सिद्धगिरी मठ, कणेरी यांनी पुढाकार घेतला आहे. अलिबागसह कोकण किनारपट्टीवरील नागरिकांच्या साहाय्यासाठी मठातील सुतार, जोडारी, गवंडी कातारी यांसह १००…

गायीमधील ‘अँटीबॉडीज’द्वारे कोरोनावर मात करणे शक्य ! – अमेरिकेतील औषध बनवणार्‍या आस्थापनाचा दावा

कोणत्याही अन्य प्राण्यांच्या शरिरातील नव्हे, तर गायीच्या शरिरातील रोगप्रतिकार शक्तीद्वारे कोरोनावर मात करता येऊ शकते, हे विदेशींच्या लक्षात आले; पण भारतियांच्या लक्षात कधी येणार ?…

भक्तीची आध्यात्मिक वारी !

आषाढी वारी म्हणजे वारकर्‍यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा ! आषाढी एकादशीसाठी १ मास आधीपासूनच वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी सोहळा…

तिरुपती मंदिराच्या ५० संपत्तीचीं विक्री करण्याचा निर्णय आंध्रप्रदेश सरकारकडून रहित

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !