‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि…
यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीनेही एक ऑनलाईन याचिका केली असून आतापर्यंत सव्वा लाख हिंदूंनी त्याद्वारे ‘वक्फ कायदा, १९९५’ रहित करण्याची मागणी केली आहे.
तेजस्वी यादव यांनी ‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयका’ला जोरदार विरोध केल्यानंतर बिहारमधील वक्फ बोर्ड सक्रीय झाले आहे. ‘बिहार राज्य सुन्नी वक्फ बोर्डा’ने गोविंदपूर गावावर त्याचा दावा…
विशाळगडासह महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने पुणे येथे भोर, सिंहगड रस्ता आदींसह…
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.
राज्यातील जौनपूर येथील दिवाणी न्यायालयात येथील अटाला मशीद मूळचे ‘माता मंदिर’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. जौनपूरच्या या मशिदीच्या भिंतींवर मंदिराशी संबंधित अनेक धार्मिक चिन्हे…
प्रशासनाच्या दारातच जर अशी बेकायदेशीर बांधकामे होत असतील, तर जनतेने प्रश्न विचारायचे कुणाला ? जर ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी,…
आज जिहादी वृत्तीच्या मुसलमांनामुळे सारी मानवजात असुरक्षित झाली आहे. या जिहादी मुसलमांनामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची आणि त्यात सारी मानवजात भस्म होण्याची दाट शक्यता निर्माण झाली…
लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘लँड जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर…