Menu Close

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी : पू. पूर्णदास महाराज

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराज यांनी केले

‘गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक !’

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्‍या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले…

सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो : आचार्य रमाकांत गोस्वामी

आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्‍या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध आहे, असे…

स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागल्याने अनर्थ होत आहे : आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे,…

अयोध्या येथील राममंदिराच्या नावावर राजकारण करणार्‍यांना हनुमानाने सद्बुद्धी द्यावी : महंत धर्मदास महाराज

राममंदिर उभारण्याच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही. राममंदिराच्या नावावर राजकारण करून लाभ उठवणार्‍या राजकीय लोकांना हनुमानाने सद्बुद्धी द्यावी, असे प्रतिपादन अग्नि आखाड्याचे महंत धर्मदास महाराज…

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण ठेवावे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न’

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी कुंभनगरी, प्रयागराज येथे केले

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे : श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे…

‘सनातनचे जनजागृतीचे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल !’

सनातन संस्थेच्या वतीने समाजाला जागृत करण्याचे उत्तम कार्य चालू असून हे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल, असे प्रतिपादन श्री चारधाम मंदिराचे महामंडलेश्‍वर १००८ श्री…