Menu Close

देशद्रोह्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही ! – स्वामी पूर्णचेतनानंद गिरिजी (पूर्वाश्रमीच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर)

सर्वधर्मसमभाव असे काही असूच शकत नाही. जो या देशाचा आहे, तो आमचा आहे. जो या देशाचा नाही त्याला येथे रहाण्याचा अधिकार नाही. आम्हाला धर्मानुसार वाटचाल…

हिंदुद्वेषी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या विरोधात कोल्हापूर, सोलापूर आणि फलटण येथे प्रशासनाला निवेदन

हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारित केल्यावरून ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या विरोधात कोल्हापूर, सोलापूर आणि फलटण (जिल्हा सातारा) येथे प्रशासनाला हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन देण्यात आले

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

वादग्रस्त आणि हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारीत केल्याबद्दल ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या संचालकांविरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार दाखल

वेंगुर्ले शहरात ख्रिस्ती मिशनरींकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराची चौकशी करा : हिंदुंची पोलिसांकडे मागणी

वेंगुर्ले शहरातील पीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने चतुर्थ साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जबलपूर, मंडला, सिवनी तसेच अन्य जिल्ह्यांमधील परिषदेचे १०० हून…

कीर्तनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्याचा कीर्तनकारांचा निर्धार

प्रवचन-कथा यांच्या माध्यमातून पौराणिक कथा सांगून लोकांना भक्तीमार्गाला लावण्याची परंपरा आहे; पण सध्याचा काळ पहाता ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाचाही जागर करणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने हिंदु जनजागृती…

आतंकवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नष्ट करा : राष्ट्रप्रेमींची मागणी

जमशेदपूर (झारखंड) येथे पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ…

आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील : धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. धर्मरक्षणाचे महत्त्व ऋषिमुनींनी सांगितले आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण…

सातारा जिल्हा : पुलवामा आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ मूकमोर्चे आणि हुतात्मांना श्रद्धांजली

सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मूकमोर्चे काढण्यात आले. तसेच हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चौकाचौकांत मेणबत्ती मोर्चा काढण्यात…

ब्राह्मण समाजाने धर्मरक्षणार्थ ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचे जागरण करावे : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले भगवान परशुराम हे यासाठी आपले आदर्श आहेत. ब्राह्मण समाजाने केवळ जातीच्या नव्हे, तर धर्माच्या व्यापक रक्षणासाठी काळानुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे…