Menu Close

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही का होत नाही ? – हिंदु महासभा

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून…

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ला आरंभ

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने वालावल (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ ठेवले,…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : महाराष्ट्रात धर्मजागृती सभा, मंदिर स्वच्छता अभियान, व्याख्याने यांच्या आयोजनान

कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी…

अयोध्येतील श्रीराम मंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार ! – पू. कुंभार महाराज

अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात…

अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा ! – मनोज घोडके, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन पक्ष

अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज घोडके यांनी धुळे येथील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ झालेल्या राष्ट्रीय…

मलेशियात हिंदूंचा अवमान करणारी कविता लिहिणार्‍या मुसलमान धर्मगुरूंच्या विरोधात हिंदु संघटनांंकडून तक्रार

पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली…

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी आणि श्रीराममंदिरही उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. येथील दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन…

श्रीराममंदिर उभारणे आणि कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करणे यांसाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न करावेत ! – ब्रिजेश शुक्ल, बजरंग दल

आम्ही प्रभु श्रीरामाचे मंदिर अयोध्येतच बांधू. यात मुसलमान किंवा कोणत्याही धर्म-पंथ यांच्या बांधवांना आक्षेप असण्याचे कारण नाही. श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराचे निर्माण लवकर व्हावे, अशी जगभरातील हिंदू…

पाकिस्तानवर आक्रमण हाच कुलभूषण जाधव यांच्या मुक्ततेचा अंतिम मार्ग ! – शिवसेनेचे नगरसेवक सुहास पाटील

माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री. जयवंतराव काटकर म्हणाले की, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावाच्या जोडीला सैनिकी कारवाई हाच पर्याय आहे. राममंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान असून सरकारने त्वरित…

मंदिररक्षण करतांना रस्त्यावर यावे लागल्यास धर्मशक्ती पणाला लावली पाहिजे – मनोज खाडये

मंदिर सरकारीकरण, तसेच देवालयांच्या तिजोरीतील धर्मदानाची लूट होत आहे. तसेच मंदिरातील नित्योपचारांमध्येही मनमानी करून धर्मपरंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत.