आजच्या लोकशाहीमध्ये दुराचारी व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे सर्वत्र अनाचार बोकाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे व्यवस्थांवर अंकुश ठेवणारी व्यक्ती या देशात राष्ट्रभक्ती रुजवेल आणि…
केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात…
गोवंशाविना भारतीय शेतीची कल्पनाही करू शकत नाहीत. गोवंशाच्या घटणार्या संख्येचा दुष्परिणाम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करून संपूर्ण…
केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…
केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.
केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विधीसाठी एका उपाध्यायांना बोलावले होते. त्याच उपाध्यायांच्या वंशातील एका उपाध्यायांनी ३२ मण सिंहासनासाठीचा संकल्प सांगितला. त्यांनी संकल्पाचा उद्देश सांगून नंतर वैदिक…
केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या…
देशात काही बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिकांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर खोटा आरोप करून तिची चौकशी करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात काडी इतकाही पुरावा मिळालेला नाही आणि मिळणारही…
हिंदूंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करून हिंदूंनो सिंहासारखे जगता येण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी सुवर्ण सिंहासन संकल्प…