बहुसंख्यांकांच्या हिताचा विचार व्हावा; म्हणूनच एक भारत अभियान – कश्मीर की ओर ही मोहीम आरंभण्यात आली आहे. आम्ही सर्व एका भारताचे हिंदू आहोत, जे आपल्या…
प्लास्टिकच्या ध्वजांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
सानपाडा : येथील सेक्टर ४ मधील शिव त्रिवेणी गॅलेरिया या इमारतीत जिन्यामधील कोपर्यांमध्ये हिंदु देवतांची चित्रे असणार्या फरशा धर्मशिक्षणवर्गातील महिलांच्या प्रबोधनानंतर काढून टाकण्यात आल्या.
येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात…
१९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे…
काश्मीर येथे सद्यस्थिती बिकट आहे. प्रतिदिन तिथे आंतकवादी कारवाया होत आहेत. तेथे हिंदू संकटात आहेत. सनातन संस्था समाजाला धर्मशिक्षण देत असल्याने आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी…
केंद्रसरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
राष्ट्राची सद्यस्थिती अतिशय विदारक असून मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र्र हाच एकमेव पर्याय आहे, असे ठाम मत रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक…
१५ ऑगस्टला प्लास्टीकचे ध्वज विकत घेतले जाऊन नंतर ते रस्त्यात कुठेही टाकले जातात. त्यामुळे ध्वजाची विटंबना होते. त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, यासाठी नागपूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी…
प्रत्येक हिंदूने धर्माचा प्रवक्ता व्हायला हवे. आज धर्म कुठेच शिकवला जात नसल्यामुळे हिंदूंना धर्मासाठी एक व्हा, असे सांगावे लागते. सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते; मात्र…