Menu Close

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे.

मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून ‘एक भारत अभियान-काश्मिर की ओर’ या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

तरुणींनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे लढा दिला पाहिजे ! – कु. भव्या गौडा, समन्वयक, रणरागिणी शाखा, बेंगळुरू

युवतींमध्ये क्षात्रतेज वृद्धींगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी चंदपूर येथील छाया अन्नपुर्णेश्‍वरी कल्याण मंडपामध्ये कन्या युवा शौर्य…

आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – सौ. रूपा महाडिक, सनातन संस्था

हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना…

सार्वजनिक नवरात्रोत्सवातील अपप्रकार टाळून उत्सवाचे पावित्र्य राखूया ! – प्रा. विठ्ठल जाधव

सध्या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक अपप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. असे अपप्रकार थांबवून धार्मिकतेने आणि भावाच्या स्तरावर उत्सव साजरे केले,…

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा होण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांना निवेदने !

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या…

हिंदु धर्मामुळेच विविध देशांच्या लोकांना भारतात आश्रय मिळाला ! – कु. प्रणीता सुखटणकर

त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले.

चेन्नई येथील अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून विशेष सत्संग !

कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी…

गणेशोत्सव मंडळांवरील अन्यायकारक कलमे न हटवल्यास आंदोलन छेडण्यात येईल ! – आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना…

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू…