‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई’च्या वतीने गोरेगाव येथे ‘भव्य सेवा मेळ्या’चा प्रारंभ झाला. या ठिकाणी विविध आध्यात्मिक, राष्ट्रप्रेमी आणि सेवाभावी संस्था यांचे प्रदर्शन येथे…
‘बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात’ या मागणीसाठी ५ जानेवारी या दिवशी समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन घेण्यात आले.
शंखवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याने अनुमती देऊ नये, अशी मागणी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने पणजी येथे आयोजित…
मंदिर परंपरांचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत उपस्थित ८०० हून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरातून…
देशात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावावे. घुसखोरांना आश्रय देणार्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले…
मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध…
गोव्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातूनच नव्हे, तर देशातून बाहेर हाकलून लावावे, अशी मागणी पणजी येथील आझाद मैदानात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे…
पू. देवकीनंदन ठाकूर यांनी मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. बेंगळुरू येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित…
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी कुंभक्षेत्री ‘डरेंगे तो मरेंगे’, ‘सनातन सात्त्विक है, कायर नहीं’ आणि ‘वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है, धर्मनिरपेक्ष भारत…
एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात. महत्त्वाचे म्हणजे आपला पैसा धर्मविरोधी लोकांना का…