श्री. कमलेश तिवारी यांनी कथित धर्मभावना दुखावणारे वक्तव्य केल्याविषयी गेले ७ महिने कारागृहात टाकले आहे; मात्र त्याच वेळी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आझम खान आणि अकबरुद्दीन…
देशात निर्माण करण्यात आलेले कायदे अल्पसंख्यांकांना अधिकार देणारे आहेत. या कायद्यांमध्ये हिंदूंच्या संरक्षणासाठी काही नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्यघटनेत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत हिंदूंना न्याय मिळणे…
३ दिवसाआधी घडलेल्या घटनेने शहरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. मात्र तेव्हा या संबंधात अटक झालेला आरोपी मनोरुग्ण होता, असे म्हणून पोलिसांनी घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न…
सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर…
रमझान महिन्याच्या ७ जून या पहिल्या दिवशी केशवेश्वर मंदिरात सायंकाळची आरती चालू असतांना धर्मांधांचा एक जमाव मंदिरासमोर जमला आणि त्यांनी आरती म्हणण्यास प्रतिबंध केला.
व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.
१० जूनला सायंकाळी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर १० ते १५ ख्रिस्ती धर्मप्रचारक येणार्या जाणार्या प्रवाशांना गटागटाने वेगवेगळ्या वेष्टनाची ख्रिस्ती धर्माची अनेक पुस्तके वाटत होते. यामध्ये सिडकोचे अधिकारी…
कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते योगेश गौडा यांची अज्ञातांनी १५ जूनला सकाळी गळा चिरून हत्या केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि…