श्री साईबाबा यांच्या विरोधात वक्तव्य करणारे स्वामी गोविंदानंद यांना १२ जुलैला रात्री संभाजीनगरच्या विमान प्राधिकरणाने विमानातून त्रिशूळ नेण्यास बंदी केली.
पू. आसारामजी बापू यांना अटक करणे, हे भारताला पुन्हा परकियांचा दास बनवण्याचे सीआयए आणि त्यांच्या आतंकवादी ख्रिस्ती मिशनर्यांचे षड्यंत्र आहे, तसेच यातील देशद्रोही मिडियाच्या एका…
श्री सिद्धेश्वर मंदिरातील श्रींच्या मूर्तीवर रोझरी माळ घालणे आणि मागे घडलेल्या मूर्तीभंजन अथवा मंदिरातील चोर्या या प्रकरणांमध्ये काही साम्य आहे का, याचाही शोध पोलीस यंत्रणेने…
‘निमिषा महाविद्यालयात असताना एका ख्रिश्चन तरुणाशी तिचा संपर्क आला. त्यानंतर त्या दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघांनी विवाह केला’, अशी माहिती त्यांनी…
येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या गाभार्यात शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून इतर वनस्पतींची पाने वहाण्यास प्रशासनाने ६ जुलैपासून बंदी केली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम)…
दिंडीत सहभागी होणारा वारकरी हा गोर-गरीब-शेतकरी असतो. अशा वारकर्यांच्या वाहनासाठी शासन पथकरमाफी का देऊ शकत नाही ? एकीकडे शासन तीर्थयात्रा विकासासाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा…
शहरातील गटारांचे पाणी थेट चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने संतांनी गौरवलेल्या या नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे. नदीचे पाणी अतिशय अस्वच्छ झाले असून नदीचे वाळवंट शेवाळ…
बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रामगंज गावात हिंदूंच्या रथयात्रेवर धर्मांधाच्या जमावाने आक्रमण केले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याने हिंदूंना कोणतेच संरक्षण न मिळाल्याने त्यांनी…
ज्या ईश्वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखांच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्राचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ? अंनिसवाले…