Menu Close

गोरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान, अध्यक्ष

ज्याप्रमाणे मोदी यांच्या शासनाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ केली, त्याचप्रमाणे गायीला वाचवण्यासाठी मोदी यांच्या शासनाने ‘गाय पे चर्चा व्हावी’ केली पाहिजे.

गोहत्याबंदीसाठी हिंदूंचा दबावगट बनवण्याला पर्याय नाही ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांकडे गोहत्याबंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसने मतांच्या लांगूलचालनासाठी स्वातंत्र्यानंतर गोहत्याबंदी मागे घेतली. गाय हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर पारसी, जैन आदी पंथियांचेही श्रद्धास्थान आहे, तरीही…

गोरक्षण होण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक आहे ! – अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, बिश्‍वो गो सुरख्या बाहिनी, ओडिशा

गोरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहेच. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत गोरक्षणाचे कार्य आम्हाला करायचेच आहे; मात्र गोरक्षणाचे कार्य खर्‍या अर्थाने पूर्णत्वास जाण्यासाठी कायदेशीर पद्धतीने…

देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हायलाच हवा ! – प.पू. साध्वी सरस्वतीजी

केवळ भाजप शासनाच्या ‘गाय वाचवा’ या धोरणाला विरोध करण्यासाठी केरळ राज्यात गायीची हत्या करून ‘बीफ’ खाण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून अशा लोकांना निश्‍चित कठोर…

देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवावेच लागेल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सार्‍यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…

गोमातेची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – प.पू. साध्वी सरस्वती

प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी लढावे लागत आहे, हे खेदजनक आहे. आज हिंदूंनाच धर्म सांगून हिंदू…

काश्मीरमध्ये हिंदू दिसतील तेथे त्यांना ठार करा ! – इसिसचा आतंकवाद्यांना आदेश

इसिसने काश्मीरमध्ये खिलाफतचे राज्य स्थापन करण्यासाठी नवीन योजना बनवली आहे, तसेच अनेक आतंकवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेनुसार आतंकवादी कुठेही असले, तरी…

नंदुरबार येथे धर्मांधांची दंगल !

दंगलीच्या वेळी मंदिर आणि प्रार्थनास्थळ यांच्या दिशेनेही दगडफेक करण्यात आली. तोंडाला रुमाल बांधलेले तरुण रस्त्यावरून दहशत निर्माण करत फिरत असल्याने नागरिकांना काश्मीरमधील स्थितीचे स्मरण झाले.…

वटपौर्णिमेच्या केकवर सुरी फिरवणे म्हणजे आपत्काळाला दिलेले आमंत्रणच !

८ जून या दिवशी वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि त्याची ७ जन्म साथ मिळावी, यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्या भोवती…

संभाजीनगर येथे भारताने क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके फोडणार्‍या हिंदूंना धर्मांधांकडून मारहाण

इंग्लंडमधील चँपियन्स करंडकमधील क्रिकेट सामन्यामध्ये ४ जून या दिवशी भारताने पाकला हरवले. त्या निमित्ताने येथील शहानूरमियाँ दर्गा परिसरातील चौसर भागात रहाणार्‍या हिंदूंनी मध्यरात्री फटाके वाजवले.…