राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्री शनैश्चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच कर्नाटकच्या सरकारने ‘हज हाऊस’ला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या…
बेंगळूरू येथील वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी श्री गणेशाचा वापर केला आहे. यापूर्वी बेंगळूरू पोलिसांनी यमदेवतेचा वापर केला होता.
जर शबरीमला मंदिरामधील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवण्यात आली, तर आणखी एका अयोध्येसारखी स्थिती होऊ शकते, असा युक्तीवाद या प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीच्या…
सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – सुधीर बहिरवाडे, हिंदु महासभा शहर उपाध्यक्ष
केवळ हिंदूंच्या धार्मिक सूत्रांवर कायदे बनवले जातात किंवा न्यायालयीन हस्तक्षेप होतो. इतर पंथियांच्या विषयी असे का होत नाही ?’, हा हिंदूंना पडलेला प्रश्न आहे !
भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अज्ञानीपणाचे अजून एक उदाहरण ! केवळ हिंदूंची संख्या वाढल्याने नाही, तर हिंदूंमधे धर्माभिमान निर्माण झाल्यासच हिंदुत्वाचे रक्षण होऊ शकणार आहे.
व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर…
असे आहे, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी मुसलमानांची लोकसंख्या ६ टक्के, तर गायींची संख्या अनुमाने १० कोटी होती आणि आता मुसलमानांची लोकसंख्या १८ टक्के…
हिंदु धर्म हा सहस्रो वर्षे पुरातन असून भारतात तेव्हापासून केवळ हिंदूंचीच मंदिरे होती. त्यामुळे भारतातील भूमी केवळ हिंदूंचीच आहे !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक