धर्मांध लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ‘ट्विटर’ या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन…
सिंह म्हणाले, ‘‘काश्मीरमधून गेल्या २९ वर्षांपासून विस्थापित झालेल्या हिंदूंचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही; मात्र बाहेरून आलेल्या रोहिंग्यांना भारतात आश्रय मिळावा, यासाठी मानवाधिकाराच्या नावावर धर्मनिरपेक्षतावादी नेते…
गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्या सोनू या २३ वर्षीय तरुणाचा गोतस्करांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा गुन्हा नोंदवतांना पोलिसांनी गोतस्करांकडून गोळीबार झाल्याचा…
जोपर्यंत गोहत्याबंदी विधेयक संमत होत नाही, तोपर्यंत जमावाकडून होणार्या हत्या रोखता येणार नाहीत, असे विधान तेलंगणची राजधानी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी.…
काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात…
शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या राख्यांचा बहिष्कार करण्याविषयी जनमानसांत जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणची राजधानी भाग्यनगरच्या शेजारील सिकंदराबाद या शहरात, तसेच इंदूर (निजामाबाद) येथे…
काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्या येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात…
हिंदूंनी काढलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांनी १२ ऑगस्टला दगडफेक केली होती. या वेळी धर्मांधांना रोखणार्या ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. धर्मांधांनी घातलेल्या हैदोसामुळे हिंदू संतप्त झाले आहेतच;…
हिंगोली येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले होते. धर्मांधांनी ही कावडयात्रा कळमनुरीकडे जातांना अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंवर तुफान…
रिषिराज यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील एका उपाहारगृहात मेजवानी आयोजित केली होती. या वेळी ‘मोठ्या आवाजात संगीत लावले, फटाके फोडले आणि काश्मीरविषयी आनंदोत्सव साजरा केला’,…