Menu Close

सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल – रणजित सावरकर

२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती आहे. त्या निमित्ताने प्रथमच महाराष्ट्र शासनाने ‘सावरकर सन्मानदिन’ साजरा करण्याची घोषणा केली आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील हिंदु युवतीकडून लव्ह जिहाद्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

येथील खजराना क्षेत्रातील एका हिंदु युवतीने तिचा मुसलमान प्रियकर फैजान खान याच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहिल्यामुळे युवतीला फैजानच्या…

‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग

हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना…

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

येथे २१ मे या दिवशी ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत निहंग शिखांनी राजेवाल गावातील एका चर्चवर आक्रमण केले. तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची…

कर्णावती (गुजरात) येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

 गुजरात आतंकवादविरोधी पथकाने येथून नारोल भागातून ३  तरुणांना अटक केली. हे तिघेही बांगलादेशी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे का ? याचीही चौकशी…

राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची सूची सादर करण्याचा पुणे न्यायालयाचा आदेश !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा नोंद केला आहे. या वेळी सादर केलेल्या पुराव्यांचे अन्वेषण पुणे येथील न्यायालयात…

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून ‘द केरल स्टोरी’चे कौतुक !

आपण एखादी खोटी गोष्ट लोकांना आणि स्वतःला सांगण्यात इतके सराईत झालेलो असतो की, जेव्हा त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन कुणी आपल्याला सत्य सांगते, तेव्हा मात्र…

झारखंडच्या विधानसभा इमारतीमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयात याचिका !

झारखंड विधानसभेच्या नवीन इमारतीमध्ये मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी जागा देण्याच्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या प्रस्तावाच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

येथील किशनपोल भागातील प्रभाग क्रमांक ६९ चे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक फरीद कुरेशी यांच्यामुळे स्थानिक हिंदूंनी ते पलायन करत असल्याची भित्तीपत्रके सर्वत्र लावली आहेत. यावरून भाजपने…

‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही ’- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

भाजप सातत्याने सांगत आहे की, काँग्रेस आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे; मात्र आमचे नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आतंकवादी आक्रमणाला बळी पडले आहेत, असे…