Menu Close

पाकमध्ये आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर

पाकमध्ये आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर. या घटना कायमच्या रोखण्यासाठी आणि धर्मांतर झालेल्या हिंदूंची घरवापसी करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे महत्त्वाचे…

भगवे ध्वज हटवण्यासाठी दबाव आणणार्‍या कुर्ला पोलिसांकडून मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाईस टाळाटाळ !

कुर्ला येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीत लावलेले भगवे ध्वज काढण्यासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करून स्थानिक शिवप्रेमी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणणारे कुर्ला पोलीस ठाण्यातील पोलीस मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या…

बिहार : होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत १ जण ठार, तर ५ जण घायाळ

जहानाबाद (बिहार) येथील कुकरीखेडा गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४५ वर्षीय जयप्रकाश ठार झाले. तर अन्य ५ जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी…

जगभरातील नन्सकडून ‘मी टू’च्या धर्तीवर ‘नन्स टू’च्या ‘हॅशटॅग’द्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न !

आता ‘नन्स टू’ हा नवीन ‘हॅशटॅग’ सामाजिक माध्यमांत चालू झाला आहे आणि त्यावर जगातील अनेक पीडित नन्सनी त्यांच्यावर पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचे पुरावे सादर केले…

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामातील भ्रष्टाचार हिंदु विधीज्ञ परिषदेकडून उघड

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरसई कातकरवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मुलांना वावरण्यासाठी अत्यंत धोकादायक बनली असून ती कोणत्याही क्षणी कोसळेल अशी…

‘आतंकवाद्यांना ‘अजहरजी’, ‘ओसामाजी’ संबोधणार्‍या काँग्रेसशी सनातनचा संबंध जोडणे, हा राजकीय दुष्प्रचार !’

निवडणुकांच्या राजकीय चिखलात हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेला ओढण्याचा काहींचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालू झाला आहे. सनातन संस्थेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारे भंडारी समाजाचे अध्यक्ष…

वसई (पालघर) येथे परंपरागत जागेवर होळी साजरी करायला धर्मांधांचा विरोध !

पालघर जिल्ह्यातील वसई, कोळीवाडा येथे श्री वाल्मिकेश्‍वर मंदिराच्या जवळ जुन्या आदिवासी पाड्याचा पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो. या वर्षी मात्र काही धर्मांधांनी…

संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारत १४० व्या, तर पाकिस्तान ६७ व्या स्थानी

संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारत १४० व्या, तर पाकिस्तान ६७ व्या स्थानी. सर्व प्रकारचा हिंसाचार करून आणि जगामध्ये आतंकवाद पसरवूनही पाकिस्तान म्हणे आनंदी !…

श्रीलंका ४० सहस्र तमिळी हिंदूंंना ठार केल्याच्या आरोपाच्या चौकशीस सिद्ध !

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम्’ (लिट्टे) याच्या समवेत झालेल्या युद्धामध्ये श्रीलंकेच्या सैन्याकडून मानवाधिकाराचे उल्लंघन करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यास…

यवतमाळमधून भाग्यनगर येथे जाणार्‍या दीडशे किलो गोमांसाची वाहतूक करणार्‍या वाहनास पोलिसांनी पकडले !

दारव्हा येथून भाग्यनगर येथे दीडशे किलो गोमांस घेऊन जाणार्‍या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुुटी या गावाजवळ पोलिसांनी १८ मार्चला पहाटे ५ वाजता पकडले.…