विद्यार्थ्यांचा दप्तरांची तपासणी करतांना एका शिक्षिकेने माझ्या दप्तरातील श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकून दिली, असा आरोप येथील बागेश्वरी मार्गावर असलेल्या ‘केंद्रीय विद्यालय-१’ मधील विद्यार्थ्याने केला.…
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले…
एका महिलेने दोघा पोलिसांनी छेड काढल्याचा आरोप केला आहे. छेडछाडीचा विरोध केला असता या पोलिसांनी तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.…
काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.
वर्ष १९७१ चे युद्ध आपल्याला हेच सांगते की, भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक होती. पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला; पण तो…
उत्तरप्रदेशातील नोएडा येथेही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर-५४ मधील खरगोश पार्कमध्ये शुक्रवार, १० डिसेंबर या दिवशी आलेल्या शेकडो मुसलमानांना पोलिसांनी…
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोप केला आहे, ‘येथील चर्चचे लोक धर्मांतर करत होते. घरोघर जाऊन ते लोकांना ‘उपदेश’ करत होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. या वेळी चर्चच्या लोकांकडे…
पू. ह.भ.प. वक्ते महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोणी (जिल्हा नगर) येथे वारकरी अधिवेशन संपन्न
बडवानी (मध्यप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे…
‘धर्मनिरपेक्षता’ शब्दाने मुसलमानांना अधिक धोका दिला आहे. मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर मुसलमानांच्या रक्ताची होळी खेळली गेली, मुसलमान युवकांवर ‘टाडा’ लावण्यात आला. ही कोणती धर्मनिरपेक्षता ? बाबरी…