मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तुम्हाला चित्रपट पहायची एवढीच हौस आह आणि त्याला करमुक्त करायची इच्छा असेल, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सांगा की, हा चित्रपट ‘यूट्यूब’वर प्रदर्शित करा ! तिथे सर्वजण हा चित्रपट फुकट पाहू शकतील ! तसाही हा चित्रपट खर्या घटनांवर नव्हे, तर असत्यावर आधारित आहे’, असे संतापजनक विधान केले. Read more »
सर्वोच्च न्यायालयात याचिका : या याचिकेत म्हटले आहे की, वर्ष १९८६ पासून अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी मुसलमान व्यक्तीचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ख्रिस्ती, शीख, पारसी, बौद्ध आणि जैन धर्मियांनाही हे पद मिळाले पाहिजे. Read more »
ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची हत्या करण्यात आली, असे हिंदुद्वेषी ट्वीट केरळमधील काँग्रेसने त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून केले. Read more »
राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. Read more »
तमिळनाडू सरकार राज्यातील अनेक हिंदु मंदिरे अवैधरित्या बांधल्याचे कारण सांगून ती जमीनदोस्त करत आहे. कुठलीही अनुमती न घेता चेन्नईच्या पेरांबूर बॅरेक्स रोडला लागून अरबी महाविद्यालयाच्या नावाने एक इमारत बांधण्यात आली असून तिचे हळूहळू मशिदीत रूपांतर केले जात आहे. Read more »
कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका’, असे न्यायालयाने सांगितले. Read more »
भारत सरकारकडून चालू वर्षीच्या ‘अनिवार्य सुट्ट्यां’च्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीमध्ये १४ ‘अनिवार्य सुट्ट्या’ देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळी आणि दसरा यांच्या सुट्ट्या आहेत. Read more »
ओडिशातील बिजू जनता दल सरकारने मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून चालवण्यात येणार्या १३ संस्थांना राज्याच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ७८ लाख ७६ सहस्र रुपये देण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयाचा विश्व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. Read more »
बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे आणि हा धडा विशिष्ट समाजाचे संबोधन करणारा असून बालभारतीच्या पुस्तकात एका धर्माविषयी धडा कसा असू शकतो ? विशिष्ट धर्माचे सण, चालीरीती का शिकवले जात आहेत ? त्याचा अभ्यास आम्हाला का करावा लागत आहे ? Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.