पंजाब : येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करून तेथे ख्रिस्ती धर्म आणि बायबल यांचे शिक्षण देणार !

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी राज्यात येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येथे बायबल आणि ख्रिस्ती धर्म यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक सभागृह बनवण्याचीही घोषणा मुख्यमंत्री चन्नी यांनी केली. ज्या जिल्ह्यांमध्ये ख्रिस्त्यांना कब्रस्तानासाठी भूमी उपलब्ध नाही, तेथे त्यांना ती उपलब्ध करून देण्यात येईल. Read more »

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

कट्टाकाडा क्षेत्रामध्ये असलेल्या एका हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात भारताचा राष्ट्रध्वज ‘टॉवेल’ (मोठा पंचा) म्हणून वापरत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

२६ नोव्हेंबरला येथील सेक्टर ३७ मध्ये ज्या ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार होते, तेथे हिंदूंनी हवन चालू केल्याने नमाजपठण करण्यास आलेल्यांना परत जावे लागले. तथापि काही वेळाने हाजी शहजाद यांच्या उपस्थितीत २५ जणांनी हवनाच्या जागेपासून थोड्या अंतरावर एका कोपर्‍यात नमाजपठण केले. Read more »

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे. Read more »

हिंदूंच्या विरोधानंतर गुरुग्राम (हरियाणा) येथे ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणची नमाजपठणाला दिलेली अनुमती रहित !

गुरुग्राम (हरियाणा) येथील प्रशासनाने ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करण्यास दिलेली अनुमती मागे घेतली. हिंदूंच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘अन्य ठिकाणच्या नमाजपठणाविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे Read more »

(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी रा.स्व. संघावर बंदी घातली, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका जाहीर सभेत केले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. Read more »

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

कोरोनाची स्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे राज्य आर्थिक संकटात असतांना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अल्पसंख्यांक समाजाला (मुसलमानांना) सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करण्यात येत आहेत. मागील काही मासांत अल्पसंख्य समाजासाठी पाणीपट्टी आणि वीजदेयके यांसाठी लक्षावधी रुपयांची तरतूद करण्यात आली, अशी माहिती सरकारच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. Read more »

झारखंडमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी बिराजपूर विद्यालयाला सुट्टी !

जिल्ह्यामध्ये १ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी कोणतीही शासकीय संमती न घेता बिराजपूर विद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी अभय शंकर यांनी विद्यालय व्यवस्थापन संमितीला नोटीस पाठवली आहे. Read more »

अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन

केंद्रशासनाने म्हटले की, सरकारी योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याण आणि विकास करणे, हा आहे. त्याचा लाभ धर्मांतरितांना देण्यात येऊ शकत नाही. Read more »

बकरी ईदसाठी कोरोना नियम शिथिल करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील साम्यवादी सरकारकडे मागितले उत्तर !

बकरी ईदसाठी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने कोरोनाविषयीचे नियम शिथिल केले आहेत. याला आव्हान देत इंडियन मेडिकल असोसिएशनने (‘आय.एम्.ए.’ने) सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना यावर उत्तर देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. यावर उद्या, २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​