देशभरातील कोट्यवधी देवीभक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही…
अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण याचिका प्रविष्ट केली आहे. भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आणीबाणीच्या काळात वर्ष १९७६ मध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे…
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना ऑनलाईन निवेदन दिले आहे.
‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ हे मांसाहारी पदार्थ उघड्यावर सर्रासपणे विकले जात आहेत. अवैधरित्या विक्री होत असूनही, तसेच आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही.
कर्नाटकच्या चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाच्या…
कर्नाटक येथे लोकांच्या जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ होत आहे. येथील जिहाद्यांकडून हिंदु युवकांची हत्या केली जात आहे, तसेच त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.
कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु…
अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. खान यांच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकातून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक…
पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक जनतेने पाकिस्तानच्या अत्याचारांच्या विरोधात उठाव चालू केल्यामुळे तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक…
काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात असे घडले आहे कि नाही ? हे…