मुरादाबाद येथील लाजपतनगरच्या शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी स्वतःच्या घरावर ‘घरे विकणे आहे’, असा फलक लावला आहे. धर्मांधांनी या संकुलाच्या…
केंद्रशासनाने म्हटले की, सरकारी योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याण आणि विकास करणे, हा आहे. त्याचा लाभ धर्मांतरितांना देण्यात येऊ शकत नाही.
अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही.…
बेळगाव येथील हारूगेरी गावातील तेरदाळ-हारूगेरी मार्गावर अमीर जामदार या १९ वर्षांच्या तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. अमीर या मुलीवर एकतर्फी प्रेम…
धर्मांध तरुणाशी विवाह लावून देण्यास नकार दिल्याने मुलीने स्वत:च्याच वडिलांच्या हत्येत साहाय्य केल्याची धक्कादायक घटना नुकतीच वाराणसी येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगी,…
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० या दिवशी झाला होता. त्यांची श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी ३१ ऑगस्ट १९६२ नियुक्ती झाली होती. ते…
हिंदु वंशवृद्धीचा स्रोत म्हणजे स्त्रिया आहेत. हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे जागतिक षड्यंत्र लव्ह जिहादच्या माध्यमातून चालू आहे. दुसरीकडे हिंदु स्त्रियांच्या माध्यमातून…
उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमीवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. धर्मांधांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या कह्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी पोलीस-प्रशासनाकडे वेळीच तक्रारी…
कोरोनाच्या काळात अपंग आणि विशेष मुलांसह ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वतंत्र शिक्षण वाहिनी का चालू नाही ? हे सरकारच्या का लक्षात…
यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची…