बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी…
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलन’ या संघटनेने ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसा पठण चालू केले आहे. मशिदीत अजान चालू होताच हनुमान चालीसा पठण केले जात…
स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.
या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे…
का विश्वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय यांनी पोर्तुगिजांनी गोव्यातील त्यांच्या क्रूर सत्ताकाळात नष्ट केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. राज्य सरकारने संचालनालयाला पुरातत्व स्थळांची…
जनतेने साधना करून ईश्वरी अधिष्ठान मिळवल्यास श्रीरामाला अपेक्षित असलेले रामराज्य लवकरच भूवरी नक्कीच अवतरेल, पण यासाठी जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घ्यावी लागेल.
संत आणि ज्योतिषी यांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल; पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली, तर…
विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात.…
केरळमधील एका मंदिराने शहरातील मुसलमानांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन केले, असे वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूरजवळ वानियान्नूर येथे हे…