Menu Close

बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशातील माणीकगंज जिल्ह्यातील शिवलोय उपजिल्हातील एका हिंदु कुटुंबावर अवलाद हुसेन याने त्याच्या टोळीसह आक्रमण केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट…

काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे एका संतांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न !

येथील डीग क्षेत्रातील आदिबद्री धाम आणि कनकाचल भाग येथे होत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी साधू-संत आंदोलन करत आहेत. या वेळी ६५ वर्षीय विजय दास या…

मी गर्वाने सांगू शकतो की, मी हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे !

एका दैनिकाने सुनक यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा सुनक यांनी म्हटले होते, ‘मी आता ब्रिटनचा नागरिक आहे; मात्र माझा धर्म हिंदु आहे. भारत माझा धार्मिक…

बांगलादेशात हिंदूंच्या घरांची पुन्हा जाळपोळ

चित्तगांव जिल्ह्यातील सीताकुंडा उपजिल्हामधील बारबाकुंड युनियनमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर पुन्हा आक्रमण केले. या आक्रमणात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांची तोडफोड आणि नंतर जाळपोळ केली. या घटनेमुळे…

रांची (झारखंड) येथे धर्मांध पशू तस्करांनी महिला पोलीस उपनिरीक्षकावर गाडी चढवून त्यांना ठार मारले !

येथे धर्मांध पशू तस्करांनी संध्या टोपनो या महिला उपनिरीक्षकावर पिक अप वाहन चढवून त्यांना ठार मारल्याची घटना २० जुलैच्या पहाटे घडली. येथे वाहनांची तपासणी करतांना…

बांगलादेश आणि भारत येथील हिंदूंवरील अत्याचार जागतिक स्तरावर मांडले !

नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र, कायदा आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून…

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !

भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले होमी जहांगीर भाभा आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने केली, असा दावा वर्ष…

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून चाकूने प्राणघातक आक्रमण

येथील चिलकाना मार्गावरील एका शाळेजवळ धर्मांधांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत सैनी यांच्यावर चाकून वार केले. यात सैनी गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात…

हिंदूंनी स्वतःच्या हिताचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच राष्ट्र वाचेल ! – महंत दीपक गोस्वामी, ज्ञानम् फाऊंडेशन, राजस्थान

‘वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी १० टक्के मुसलमानांनी साहाय्य केले, तर दुबळ्या बहुसंख्यांकांना (हिंदूंना) गुडघ्यावर टेकवून इस्लाम स्वीकारण्यास बाध्य करू’, असे आत्मविश्वासाने सांगणार्‍या…

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या ‘विद्यामाता हायस्कूल’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश !

‘विद्यामाता हायस्कूल’ प्रतिवर्षी शाळेत चढ्या दराने पुस्तके, वह्या, गणवेश, बूट आदी शालेय साहित्याची विक्री करत असल्याची तक्रार पालकांनी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्याकडे केली…