उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील न्यायालयात हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.
सध्या भ्रमणभाष हे संवादासमवेत मनोरंजन आणि ज्ञानार्जन यांचे साधन झाले आहे; परंतु ही मानसिकता एवढी वाढली की, फावल्या वेळेसह कामाच्या वेळेतही लोक भ्रमणभाषमध्ये गुंतलेले असतात.
नाशिक जिल्ह्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमीष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करत तिला मारहाण केली.
धर्मरक्षा समिती, हेल्थ कँप वस्ती, विश्व हिंदु परिषद आणि धर्मजागरण विद्यापीठ भाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी या दिवशी पांडवनगर भागातील मुली आणि महिला यांसाठी…
आज पाश्चात्त्य कुसंस्कृतीचे अनुकरण वाढल्याने हिंदु हा धर्म आणि संस्कृती यांपासून दूर होत चालला आहे. परिणामी देशात अनैतिकता, गुन्हेगारी आणि अत्याचार यांचे प्रमाणही वाढत चालले…
यावर्षी संरक्षण तरतूद ही अनुमाने १३ टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ मागील वर्षीची तरतूद ही ५२५ लाख कोटी रुपये एवढी होती. यावर्षी त्यात वाढ करून…
‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !
२ दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला आलेल्या ३०० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते यांनी एकत्र येत मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध…
हिंदुत्व राज्यघटनाविरोधी आहे. हिंदुत्व आणि हिंदु धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदु धर्माच्या विरोधात नाही. मीही एक हिंदु आहे; पण माझा हिंदुत्व आणि…
कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी…
विश्वस्तांनी हातात हात घेऊन मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यामुळे मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही. समस्यांवर त्वरित तोडगा निघेल. आंदोलनाविना मार्ग नाही, हे विश्वस्तांनी…