Menu Close

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा १०८ वा जयंती समारोह पार पडला. या वेळी खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना आमंत्रित करण्यात आले…

अमरावती येथील ज्ञानमाता शाळेतील ख्रिस्‍ती शिक्षक कह्यात !

शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्‍या एका अल्‍पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करत असल्‍याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्‍टेंबर…

हजारीबाग (झारखंड) येथील भाजप आमदार मनीष जयस्वाल यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य संघटक श्री. शंभू…

मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्‍या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड

मणीपूरमध्ये जुलै मासामध्ये बेपत्ता झालेल्या मैतेई हिंदु समाजातील २ विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मृतदेहांचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. यात २…

भारतातील दक्षिण कोरियाच्या दूतावासाने घेतलेल्या नव्या वाहनाची हिंदु पद्धतीने विधीवत् पूजा

दक्षिण कोरियाच्या भारतातील दूतावासाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. येथील दूतावासाने नवीन चारचाकी गाडी विकत घेतल्यानंतर तिची हिंदु पद्धतीप्रमाणे विधीवत् पूजा करण्यात आल्याचे…

आद्यशंकराचार्य यांच्‍या महान कार्यावर कलात्‍मक अंगाने प्रकाश टाकायचे भाग्‍य मला लाभले – आशुतोष गोवारीकर, दिग्‍दर्शक

‘बॉलिवूड’मधील सर्वोत्तम दिग्‍दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आद्यशंकराचार्य यांच्‍या जीवनचरित्रावर बेतलेल्‍या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्‍या ‘टि्‌वटर अकाऊंट’वरून माहिती देत आशुतोष यांनी आगामी ‘शंकर’ या चित्रपटाविषयी…

भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्‍यवस्‍थेचे भीषण संकट – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

‘विश्‍व तेली दिना’च्‍या निमित्ताने सोलापूर येथे तेली समाजाच्‍या वतीने ‘भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्‍यवस्‍थेचे भीषण संकट !’ या विषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !

भिवंडी परिसरात खोटी शिधापत्रिका बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती ए.टी.एस्. ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून भिवंडी येथून इरफान अली अन्सारी, संजय बोध…

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

गणेशोत्सवच नव्हे, तर हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांवर विविध बंधने आणायचे षड्यंत्र आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी याविषयी आवाज उठवला…

मुझफ्फरपूर (बिहार) येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

बिहार येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. या सर्वांनी मौलवी आणि मुसलमान नेते यांच्या सांगण्यावरून इस्लाम स्वीकारला होता. आता…