Menu Close

धर्मांधांकडून जळगाव येथे दंगल !

महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून…

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होणारा सनातन संस्थेचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्या !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका…

रमझानमुळे मंदिरातील पूजा आणि हनुमान चालिसा पठण बंद पाडण्याच्या धर्मांधांच्या कृतीस विश्‍व हिंदु सेनेकडून चोख उत्तर !

देहलीच्या सुंदरनगरी येथील महाशिवशक्ती मंदिरात चालू असलेले हनुमान चालिसाचे पठण मुसलमानांच्या दबावामुळे २३ जूनपासून बंद करण्यात आले होते. रमझानचा महिना चालू असेपर्यंत पूजा आणि पठण…

हिंदूंवरील निर्बंधांमुळेच नाती संपुष्टात ! – अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

लग्नात मुलींना नटवण्यासाठीचे सर्व कंत्राट मुसलमान मुलांकडे असते; मात्र सर्वांनी त्यावर बहिष्कार घालायला हवा. मुलींचे कपडे मुसलमानांकडे शिवण्यास देऊ नये. शाळेत मुलांना सोडणारा रिक्शावाला, घरात…

धर्मांधांनी सामूहिक बलात्कार करून मरणासन्न अवस्थेत सोडून दिलेली तरुणी अत्यवस्थच !

एका धर्मांधाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणीवर ६ धर्मांधांनी सामूहिक बलात्कार करून तिला मरणासन्न रस्त्यावर अवस्थेत सोडून दिले. ती तरुणी येथील रुग्णालयात शेवटच्या…

नेपाळला पुन:श्‍च हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घ्यावा !

भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली चालू असलेले अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवरील अन्याय पहाता मोदी सरकारने नेपाळमधील निधर्मी राज्यघटना रहित करण्यास लावावी आणि नेपाळला पुनःश्‍च हिंदु राष्ट्र घोषित…

२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू ! – डॉ. माधव भट्टराय

धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले…

राजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा ! – आमदार टी राजासिंह, तेलंगण

राजकारण हे महामार्गावरील कचराकुंडीप्रमाणे आहे. राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यासाठी अनेक बंधने येतात. राजकारणात गेल्यावर गुलाम बनावे लागते. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात पुष्कळ भेद आहे.

साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशाकडे नेणारा आहे ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, मध्यप्रदेश

राष्ट्रवादासाठी धर्म आणि साधना हेच मूळ आहे. केवळ राष्ट्रवादासाठी नाही, तर जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. यामुळे चित्त निर्मळ होते. राजनीती हा मूळ संस्कृत…

उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ यांनी हिंदू अधिवेशनाला उपस्थित राहू न शकल्याविषयी आयोजकांना पाठवलेले भावपूर्ण पत्र !

हिंदू आंदोलन ही निद्रिस्त असलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याची एक प्रभावी मोहीम आहे. अधिवेशनासाठी आलेल्या सर्व धर्माभिमान्यांना आणि सनातन संस्थेच्या सर्व धर्मविरांना माझा सप्रेम नमस्कार…