हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.
हिंदू पुराणातून भगवान विष्णुचे दहा अवतार वर्णन केले गेले आहेत. त्यातील नऊ अवतार झाले असून दहावा कल्कीचा अवतार कलीयुग संपून सत युग सुरू होत असताना…
अमरावती येथील जेवडनगर भागात नुकत्याच पार पडलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहात मोहन लांडगे या तथाकथित कीर्तनकाराने साधु-संतांना बलात्कारी म्हटल्याने हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
मदरशात स्वयंपाकी म्हणून काम करणार्या एका विधवा महिलेने तिच्यावर मदरशातील तीन धर्मांध शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
कांगडा भागावर काही संकट येणार असेल, तर या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि अंगाला घाम येतो. अनेकदा हा चमत्कार घडला आहे. त्यानंतर तेथील पुजारी देवी…
रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.
जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे.
५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले.
सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ‘प्रभु श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो.
हिंदु नववर्ष जनजागृती २०१७ या अभियानाच्या अंतर्गत वेदव्यास येथील व्यासदेव हायस्कूल, तसेच गुरुकुल संस्कृत महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी मार्गदर्शन केले.