दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.
भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे.
महापालिकेचे क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सकाळी साधारण २ घंट्यांत मंदिर पाडण्याची कारवाई पूर्ण केली. सहजनांद चौकातील हजरत निगराणी शहाबाब दर्गा येथे शेकडो धर्मांध…
जिल्ह्यातील नजीबाबाद तालुक्यातील जोगीरामपुरा गावामध्ये ४०० वर्षे जुन्या असणार्या शिवमंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवल्याने संतप्त झालेल्या हिंदूंनी गाव सोडून जाण्याची धमकी दिली आहे.
२ एप्रिल या दिवशी येथील श्रीराम-हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. वाळूंजकर शास्त्री यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या वेळी ५० हून अधिक गावकरी आणि…
तालुक्यातील कापरी येथील नव्याने बांधलेल्या मारुति मंदिराचा कलशारोहण समारंभ श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
मिरज येथे टेम्पोतून ६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक जावेद पटेल (वय २६ वर्षे) आणि व्यापारी अक्रम बेपारी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात…
या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
७ एप्रिल या दिवशी सकाळी येथील उर्दू शाळेजवळील विजेच्या खांबावरील एक भगवा ध्वज फाडून फेकून दिल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निर्दशनास आले.
लोकांचा विज्ञानावर खरच विश्वास असला असता, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढला नसता. अणूबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आज सर्वज्ञात आहे; पण आज जगातील केवळ ५ देश…